काशीचे ब्राह्मण-येकदा काय झाला
एका मुंबईहून कोकणी आलेल्या चाकरमान्याला वास्तुशांती करावयाची होती पण समस्या अशी की पूजा विधीसाठी लागणारे पाच ब्राह्मण आणायचे कोठून. एका व्यक्तीने जवळच शहरात काशीहून पाच ब्राह्मण आले असल्याची खबर दिली. त्यांचा शोध सुरू झाला.. आणि काय झाले ते पाहूया या गजालीतून.
मालवणी गजालींची घसघशीत मालिका : गजाली - येकदा काय झाला.
https://youtu.be/Qp7Kv-ythOg
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा